मुंबई-गोवा महामार्गावर ‘तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी’ वृक्षारोपणाचा शुभारंभ
महामार्ग ‘हरित‘ करण्याचा पालकमंत्री डॉ उदय सामंत यांचा निर्धार रत्नागिरी, दि. २८ – मुंबई-गोवा महामार्गाच्या विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महामार्गावरील ‘तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी’ या मार्गावर दुतर्फा...





