आपले पर्यावरण - आपले भविष्य

भांडुपच्या उंच भागांसाठी इलेक्ट्रिक मिडी बसेस; शाश्वत सार्वजनिक वाहतुकीला चालना : राजोल संजय पाटील यांचा पाठपुरावा

भांडुपच्या उंच भागांसाठी इलेक्ट्रिक मिडी बसेस; शाश्वत सार्वजनिक वाहतुकीला चालना : राजोल संजय पाटील यांचा पाठपुरावा

मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी) :भांडुप परिसरातील उंच टेकड्यांवर आणि अरुंद रस्त्यांलगत वसलेल्या भागांमध्ये सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी इलेक्ट्रिक मिडी बसेस सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लहान आकाराच्या आणि वातानुकूलित विद्युत बसेसमुळे या...

जीवनदान’च्या माध्यमातून अवयवदान जनजागृतीला नवी दिशा, राजोल संजय पाटील यांच्या पुढाकाराला आमिर खान, डॉ. निरंजन हिरानंदानी यांची साथ

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) – समाजात अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करून अधिकाधिक नागरिकांनी या महान कार्यात सहभागी व्हावे, या उद्देशाने वांद्रे येथे आयोजित करण्यात आलेल्या अवयवदान जनजागृती कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला...

निसर्गरम्य वाडा तालुक्याचे रक्षण व्हावे :  महेश म्हात्रे

सदर लेख महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार, पर्यावरण अभ्यासक महेश म्हात्रे यांनी लिहिला आहे. वाडा तालुक्याचे नाव घेतले की डोळ्यांसमोर उभा राहतो तो हिरवागार निसर्ग, जलसंपन्न नद्या नाले, स्वच्छ हवा, मनोवेधक डोंगर-दऱ्या,...

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ

“झाडे लावा, झाडे जगवा ; पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्या विहार येथील विभागीय कार्यालयातून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा...

बांबूपासून बायोफ्युएल निर्मिती हीच भारताच्या हरित भविष्याची दिशा : पाशा पटेल

नवी दिल्लीत प्रतिष्ठित ‘ॲग्रिकल्चर लीडरशिप अवॉर्ड’ने गौरव नवी दिल्ली, दि. ८ जुलै २०२६ : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना नवी...

सन 2035 पर्यंत शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था; सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार : मंत्री प्रताप सरनाईक

            मुंबई, दि. ८ : पर्यावरणपूरक, आधुनिक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचा संपूर्ण बस ताफा २०३५ पर्यंत टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या...

मुंबईतील वृक्षांचे शास्त्रीय जोखीम मूल्यांकन सुरू,  ५ हजार वृक्षांचा प्रायोगिक अभ्यास : राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. ८ : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून वृक्षांचे शास्त्रीय जोखीम मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर बांद्रा (पश्चिम) परिसरातील ५ हजार वृक्षांचे मूल्यांकन करण्यात येत असून, त्याचा अहवाल...

वन महोत्सवानिमित्त अपना बाजार चारकोपकडून ग्राहकांना तुळशीच्या रोपट्यांचे मोफत वाटप

मुंबई, प्रतिनिधी : वन महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अपना बाजार, चारकोप शाखेत ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी १ ते ७ जुलै या कालावधीत देशभर साजऱ्या होणाऱ्या वन महोत्सवाचे महत्त्व आणि पर्यावरण...

मुंबई-गोवा महामार्गावर ‘तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी’ वृक्षारोपणाचा शुभारंभ

महामार्ग ‘हरित‘ करण्याचा पालकमंत्री डॉ उदय सामंत यांचा निर्धार ​रत्नागिरी, दि. २८ – मुंबई-गोवा महामार्गाच्या विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महामार्गावरील ‘तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी’ या मार्गावर दुतर्फा...

शाश्वत बांधकाम : अम्मान इंडियाने रस्ते बांधकाम क्षेत्रातील पुनर्वापर तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आणले भागधारकांना एकत्र

हैदराबाद, 22जून 2026: रस्ते बांधकाम उपकरणांची आघाडीची उत्पादक कंपनी आणि भारतात 60% पर्यंत प्रगत ॲस्फाल्ट पुनर्वापर उपाय उपलब्ध करून देणारी एकमेव कंपनीअम्मान इंडियानेनोवोटेल हायटेक सिटी, हैदराबाद येथे “रस्ते बांधकामातील पुनर्वापर तंत्रज्ञान” या विषयावर परिसंवाद...