आपले पर्यावरण - आपले भविष्य
चिपळूण तालुक्यातील तनाळी गावातील घटना रत्नागिरी, प्रतिनिधी विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश झालं आहे. चिपळूण तालुक्यातील तनाळी गावातील मराठवाडी येथील लाड यांच्या विहिरीत रात्रीच्या सुमारास हा बिबट्या पडला होता. भक्षाचा पाठलाग...
चिपळूण तालुक्यातील तनाळी गावातील घटना रत्नागिरी, प्रतिनिधी विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश झालं आहे. चिपळूण तालुक्यातील तनाळी गावातील मराठवाडी येथील लाड यांच्या विहिरीत रात्रीच्या सुमारास हा बिबट्या पडला होता. भक्षाचा पाठलाग...
पर्यावरणप्रेमींच्या कळणे येथील बैठकीत चर्चेअंती निर्णय सिंधुदुर्गनगरी, दि. १७: केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण विभागाने ६ जुलै रोजी जाहीर केलेल्या पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र अधिसुचनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात वृक्षाच्छादित, जैवविविधतासंपन्न अशा दोडामार्ग तालुक्याचा...
मुंबई, दि. 26 :- प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदीचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक बंदी नियमामध्ये...
आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण मुंबई, दि. 26 : महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीच्या दृष्टीने कांदळवनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे राज्यातील जे कांदळवन क्षेत्र अद्याप वन विभागाच्या ताब्यात देण्यात...
कातळशिल्पे नष्ट होण्याचे प्रमाण चिंताजनक कणकवली, दि. २४: कातळशिल्पे हा प्राचीन मानवी वारसा असुन त्याच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने चिरेखाणी, रस्ते आदि कारणांमुळे ती नष्ट होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. यासाठी कातळशिल्पे असलेल्या परिसरातील ग्रामपंचायती, युवक...
मुंबई प्रतिनिधी ता.13 : माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे सोमवार, (ता.11) जुलै रोजी वाट चुकलेला एक फ्लेमिंगो पक्षी आढळून आला. त्याला वाचविण्यात अम्मा केअर फाऊंडेशन आणि प्लांट अँन्ड अनिमल्स वेलफेयर सोसायटी – मुंबई यांच्या स्वयंसेवकांना...
पंढरपूर, दि.१०:- आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग...
मुंबई : रविवार दि.३ जुलै रोजी सकाळी ११ वा. भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ DYFI मुंबई,आरे जंगलात राहणारे स्थानिक आदीवासी नागरिक तसेच मुंबईतील विविध पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्था व विविध महाविद्यालयीन युवक – युवतींच्या वतीने आरे...
मुंबई, दि. 28 : महाराष्ट्राची विजेची गरज भागविणारा अतिशय महत्त्वाचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी घेतला असून येत्या ५ वर्षात राज्यात तब्बल ११ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. अदानी उद्योग समूहातर्फे ही वीज...
मुंबई : कांजूरमार्ग डॉकयार्ड कॉलनीतील ओमकारेश्वर देवालय ट्रस्ट यांच्या वतीने (Sunday 26th June)सीड बॉल्सचे रोपण करण्यात आले. राष्ट्र सेवा दल मालवणी शाखेच्या वतीने सिड बॉल कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी तयार झालेले 300 सीड...