Author: admin

पाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन

रत्नागिरी – कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडूनही अनेक भागात उन्हाळ्यात शेतीसाठी आणि पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहत नाही. पावसाचे पाणी साठविणे हा त्यावरचा उपाय आहे. कमी खर्चात पाणी साठविण्याचे अनेक नमुने जलवर्धिनी प्रतिष्ठानने विकसित केले...

रिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज

– भारतीय हवामानाशी अनुरुप  उपाय देणारे देशातील पहिलेच संशोधन केंद्र नवी दिल्ली : देशातील रिअल इस्टेट क्षेत्र उर्जा-कार्यक्षम असावे, यासाठी महिंद्र लाईफस्पेस डेव्हलपर्स लि. (एमएलडीएल) आणि द एनर्जी अॅन्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) यांनी नुकतेच ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ हे संशोधन केंद्र स्थापन...

पालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले

रत्नागिरी, प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या जोरदार पावसात पालेगाव येथे चक्रीवादळात शशिकांत बाळकृष्ण दुर्गवले यांच्या घराचे छप्पर उडून गेले. घराच्या भिंतींना तडे गेले असून खांबांना लावलेला जांभा चिरा सुमारे ४० फूट लांब उडाला. घरावर टाकण्यात आलेले...

रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन

रत्नागिरी, प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाई ही गंभीर समस्या असून आजपासून रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या उपाय योजनाच्या माध्यमातून सोडवीण्याची गरज आहे,यासाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेणेची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अँड.दीपक पटवर्धन...

कीटकनाशके, हार्मोन्सचा अनावश्यक वापर टाळा : फुंडकर

मुंबई : राज्यातील शेतकरी बांधवांनी फळे, भाजीपाल्यावर अनावश्यक कीटकनाशके आणि हार्मोन्सचावा पर टाळावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून आलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे.यासंदर्भात कृषिमंत्री म्हणाले,...