Category: बातम्या

पालघरमधील शिरगावात कांदळवन स्वच्छता अभियान; सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग

पालघर : २६ जुलै हा दिवस जागतिक कांदळवन दिन म्हणून पाळण्यात येतो. या निमित्त विद्यार्थ्यांना कांदळवन किंवा खारफुटीचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्व समजावे, या उद्देशाने पालघरमधील शिरगावात कांदळवन स्वच्छता अभियान राबविण्यात आली. प्राणीशास्त्र विभाग, सोनोपंत दांडेकर...

२६ जुलै जागतिक खारफुटी दिन म्हणून पाळला जातो; त्यांचे संवर्धन होणे महत्वाचे आहे

मुंबई : २६ जुलै हा दिवस जागतिक खारफुटी दिन म्हणून पाळला जातो. खारफुटीचे महत्व लक्षात घेता पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांचे संवर्धन, संरक्षण व्हावे, या उद्द्शाने युनेस्कोने २६ जुलै हा दिवस जागतिक खारफुटी संवर्धन दिन म्हणून...

संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदीने प्रवाह बदलला

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे कोकणात दाणादाण उडवून दिली आहे. काही ठिकाणी जमीन खचतेय तर काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्यात. संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये-डावखोल गावावर सध्या निसर्गाचा प्रकोप पहायला मिळत आहे. निसर्गाने रौद्र रूप धारण केलं कि...

मुंबईच्या मिनी गोवा किनारपट्टीवरील पर्यावरण धोक्यात; प्लास्टीकचा खच, डांबरी गोळ्यांनी समुद्राचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण

मुंबई, (निसार अली) : मुंबईच्या पश्चिमेकडे मालाडजवळ असलेल्या समुद्र किनारपट्टीवरील पर्यावरण धोक्यात आले आहे. प्लास्टीकचा खच आणि डांबरी गोळ्यांनी समुद्राचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. यामुळे समुद्रातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. याबाबत पत्रकार...

जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशासन गंभीर; जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा

रत्नागिरी :  महाराष्ट्र प्रदुषण नियमन मंडळ यांची जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापक जिल्हा सल्लागार समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.  यावेळी  उप प्रादेशिक अधिकारी इंदिरा गायकवाड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक...

परतीच्या प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना वन विभागाने वाटली एक लाखांहून अधिक प्रसादरोपे

मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात जमलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासाच्यावेळी वन विभागाने १ लाखाहून अधिक “प्रसाद रोपे” वाटल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात सध्या ३३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प सुरु आहे....

फासकीत अडकलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू

रत्नागिरी : फासकीत अडकलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला आहे.  लांजा तालुक्यातील बेनी गावात एक बिबट्या फासकीत अडकल्याची घटना आज घडली होती. बेनी बौद्धवाडी येथे भर वस्तीत हा बिबट्या फासकीत अडकला होता. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या...

टीव्हीएस मोटर कंपनीने भारतात सादर केली पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल; पर्यावरणपूरक निर्मिती

नवी दिल्ली : दुचाकी व तीन चाकी वाहने बनवणारी जागतिक पातळीवरील नामांकित कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने टीव्हीएस Apache RTR 200 Fi E100 ही भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल सादर केली आहे. भारताचे रस्ते वाहतूक...

वैयक्तिक ऑक्सिजन बँक तयार करण्यासाठी प्रत्येकाने पाच झाडे लावावी व जगवावी : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : प्रत्येकाची वैयक्तिक ऑक्सिजन बँक तयार करण्यासाठी  आयुष्यात किमान पाच झाडे लावावी व जगवावी असे आवाहन, केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे वृक्षारोपण कार्यक्रमात केले. महाराष्ट्र शासनाच्या ‘वनमहोत्सव...

राज्यात लागणार साडेतीन लाख “आठवणींची झाडे”

मुंबई : राज्यात रानमळा वृक्षलागवडीचा पॅटर्न नगर विकास आणि ग्रामविकास विभागामार्फत “वृक्षाची जोपासना हीच निसर्गाची उपासना” या नावाने राबविला जातो. या अंतर्गत मानवी जीवनातील विविध घटना-प्रसंगांच्या आठवणी वृक्ष लावून चिरंतन करण्यात येतात. ३३ कोटी...