Category: तंत्रज्ञान

इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे हे आहेत ५ गैरसमज

पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता सद्यःस्थितीत पर्यायी इंधनाकडे भारताला झपाट्याने वळावे लागेल असे मत नुकतेच केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी केले. देशात अतिरिक्त वीजनिर्मिती होत असल्याने इलेक्ट्रिक ऊर्जेकडे वळण्याचे...

कोविड- 19 शी लढा देण्यासाठी आरसीएफने आणले नवे उत्पादन: हात स्वच्छ करण्यासाठी आयपीए आधारित जेल

नवी दिल्ली, 11 जुलै :  कोविड- 19 शी लढा देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी राष्ट्रीय रसायन आणि खत, आरसीएफ या रसायन आणि खत मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रमाने हात स्वच्छ करण्यासाठी आयपीए जेल, ‘आरसीएफ सेफ्रोला’ आणले आहे....

हरित आणि शाश्वत स्थापत्य शैलीचा अवलंब करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली, 11 जुलै : देशभरातील वास्तुविशारदांनी हरित स्थापत्यशास्त्र अंगिकारावे आणि त्याचा प्रचार करावा, असे आवाहन भारताचे उपराष्ट्रपती, वेंकय्या नायडू यांनी आज केले. ते म्हणाले की, सौर ऊर्जेसारख्या नूतनीकरण योग्य ऊर्जा साधनांचा प्रचार आगामी इमारत बांधणी प्रकल्पांमध्ये केला...

रीवा अल्ट्रा मेगा सौर उर्जा प्रकल्प राष्ट्राला समर्पित

नवी दिल्ली, 10 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रीवा अल्ट्रा मेगा सौर उर्जा प्रकल्प राष्ट्राला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समर्पित केला. आशियातील हा सर्वात मोठा उर्जा प्रकल्प आहे. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, रीवा प्रकल्प या...

गोदरेज कन्स्ट्रक्शनचा शास्वत विकास : दोन वर्षांत 10 हजार टन्स काँक्रीट राडारोड्यावर प्रक्रिया; तयार केल्या जात आहेत वीटा आणि पेव्हर्स

मुंबई : गोदरेज अँड बॉयसचा व्यवसाय असलेल्या गोदरेज कन्स्ट्रक्शन कंपनीने स्थानिक सरकारी अधिकारी आणि प्रमुख बांधकाम कंत्राटदारांच्या मदतीने गेल्या दोन वर्षांत 10 हजार टन्स कचऱ्यावर प्रक्रिया केली आहे. मुंबई शहरात तयार होणाऱ्या या कचऱ्यापासून...

कोळसा मंत्रालयातर्फे शाश्वत विकास कक्ष

नवी दिल्ली : देशात पर्यावरणदृष्ट्या शाश्वत कोळसा खाणींना उत्तेजन देण्यासाठी तसेच खाण बंदी वेळी पर्यावरणसंबंधीच्या चिंता दूर करण्यासाठी कोळसा मंत्रालयाने ‘शाश्वत विकास कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन खाजगी संस्था आता भविष्यातील महत्त्वपूर्ण...

शून्य कचरासाठी वेस्ट कन्व्हर्टर मशीन तयार करणारा उद्योजक

अंबरनाथ । कचऱ्याची तीव्र समस्या मोठ्या शहरांना भेडसावत आहे. शून्य कचरा मोहीमही राबविण्यात येत आहे. जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून गृहनिर्माण सोसायट्यांनी खत निर्माण करावे, असा प्रयत्न महापालिका करत आहेत. यासाठी अंबरनाथ येथील अनिकेत गायकवाड...

टीव्हीएस मोटर कंपनीने भारतात सादर केली पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल; पर्यावरणपूरक निर्मिती

नवी दिल्ली : दुचाकी व तीन चाकी वाहने बनवणारी जागतिक पातळीवरील नामांकित कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने टीव्हीएस Apache RTR 200 Fi E100 ही भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल सादर केली आहे. भारताचे रस्ते वाहतूक...

मुंबईतील पाऊस आणि पूरविषयक सूचना प्राप्त करण्यासाठी स्कायमेटचे हवामान अॅप करा डाउनलोड 

मुंबई : हवामान आणि शेतीविषयक माहिती देण्यार्‍या स्कायमेट य़ा भारतातील अग्रगण्य कंपनीने मोबाइलकरीता असणार्‍या अॅपची नवीन आणि अद्ययावत आवृत्ती प्रकाशित केली आहे. यामुळे मुंबईतील नागरिक तसेच प्रवाशी यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजाचे नियोजन करणे सोपे...